सिंचन प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर द्या,असे निर्देश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी)उपेक्षित असलेल्या मोरभवन बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी पाऊल उचलले आहे. मोरभवन बसस्थानकाच्या विकासासाठी ३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले ...
४९८ (अ) कलमान्वये नोंदविलेल्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यातील ९८ टक्के प्रकरणात कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे आढळल्याने, सर्वोच्च न्यायालयाने याला ‘कायदेशीर दहशतवाद’ ...
स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या धारदार वाणीने आणि तेजाने आपला प्रभाव सोडणारे व्यक्तिमत्त्व. ‘सिस्टर्स अॅण्ड ब्रदर्स आॅफ अमेरिका...’ या शब्दांनी शिकागोला आपल्या भाषणाचा प्रारंभ करून धर्मसंसदेत ...
लातूर : मनपाच्या महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुरेसे संख्याबळ नसतानाही उमेदवारी दाखल केली. ७० सदस्य संख्या असलेल्या लातूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ १२ सदस्य आहेत. ...
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एनएमएमटीच्या बसेसमधील सीसीटीव्हीची यंत्रणा पूर्ववत करा, असे निर्देश आमदार संदीप नाईक यांनी एनएमएमटी प्रशासनाला दिले आहेत. ...
लातूर : मुदत संपूनही निवडणुका न होणाऱ्या जिल्हाभरातील आठ बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त होत आहेत. त्यातील लातूर बाजार समितीचे संचालक मंडळ बुधवारी बरखास्त ...