महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. ...
सोशल मीडियातून भाजपाची बदनामी करण्याचे काम शिवसेनेचे कार्यकर्तेच करीत असल्याची माहिती सायबर क्राईमने दिल्याचा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आज राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक होऊ शकते, असे भाकीत वर्तविल्यामुळे राजकीय पतंगबाजीला पुन्हा ऊत आला. ...
गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेचा काहीना काही कारणास्तव बोऱ्या वाजत असून त्याचा लाखो प्रवाशांना मनस्ताप होत आहे. हा त्रास दूर करण्याचे आश्वासन ...