मागील काही वर्षात जिल्ह्यात ७ हजार ५०० कुटुंबाच्या विरोधात महिलांनी हुंड्यासाठी छळ करीत असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यातील काही प्रकरण न्यायालयात आहे. मात्र या ...
जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थी मागे पडू नये यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र काही ...
देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या ...
गावात स्वच्छता राहावी म्हणून संतानी आपल्या वाणीतून ग्रामस्थांना स्वच्छेतेचे महत्व सांगितले आहे. आता देशातील जनतेला स्वच्छता अभियानाचे महत्व विषद करण्यासाठी देशाचे ...
लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजनी गावामध्ये अवैध रेती दारू विक्री जोमात सुरू आहे. देशी दारू शौकीनांना एका पाण्यासाठी तब्बल ६० रूपये मोजावे लागतात. महिला ग्रामसभेमध्ये राजनी ...
नियोजनाचा अभाव व अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात तत्परतेअभावी तुमसर व मोहाडी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील विविध बांधकामांची ६ कोटी ७३ लक्ष ...
भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील त्या सात गावांना अद्याप जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, भिकारमिन्सी, पन्नासी, ...
गावातील प्रयोगशिल शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या मार्केटिंगचे जे तंत्र अवलंबिले ते जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना जमले नाही हीच या गावाची शक्ती आहे. म्हणूनच संपूर्ण जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा ...
गोसीखुर्द धरण परिसरातील गोसीखुर्द, गोसे बुज, मेंढा, वासेळा आदी गावातील या वर्षी एका पावसामुळे धानाचे पीक होऊ शकले नाही. लहान, मोठ्या सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...