बारुळ : या परिसरात सुरू असलेल्या रॉकेलच्या काळ्या बाजाराकडे पोलिस दुर्लक्ष करीत आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात रॉकेलचा वापर करीत असल्याचे दिसते. ...
बाार्शीटाकळी : महसूल विभागाच्या वतीने १४ मार्च रोजी येथील तहसील कार्यालयात आयोजित पहिल्या महसूल लोकअदालतीमध्ये जमीनजुमल्यांशी संबंधित तंट्यांच्या १० प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला. ...
भाईंदर : नवघर पोलिसांच्या हद्दीत खुशबू अनिल भामरी या महिलेने नशेत ओढणीच्या सहाय्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. ...
सोलापूर : वालचंद कॉलेज कला व शास्त्र महाविद्यालय आणि आयसीएआर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार झाला. या दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या करारामुळे बी. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. जेनेटिक्स, ए ...
नारायणगाव : कांदळी ग्रामपंचायत कार्यकारिणी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून कांदळी ग्रामपंचायत आयएसओ प्रमाणित झाली़, अशी माहिती सरपंच शकुंतला घाडगे व उपसरपंच संग्राम फुलवडे यांनी दिली़ ...
औरंगाबाद : जटवाडा शिवारात जमिनीच्या वादातून दोन नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत भाच्याकडून मामाचा खून झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...
निमोणे : देशाला कृषी क्षेत्राची प्रगती करणार्या कृषी, औद्योगिक धोरणाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांनी केले. ज्या समाजामध्ये आचार-विचारांमध्ये मोठी दरी आहे तो समाज पुढे जाऊ शकत नाही. यासाठी बहु ...