येथील महावितरणच्या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ‘गावठाण फीडर योजना बारगळली’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महावितरण आणि कंत्राटदार जागे झाले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रजा समाधानी होती. महिलांचा सन्मान हा प्राधान्याचा विषय होता. त्या काळी शेतकऱ्यांच्या मालाचा भाव शेतकरी स्वत: ठरवित होता. ...
तंबाखूच्या नियमित सेवनाने कर्करुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी अभिनव उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. ...
सरकार्यवाह पदासाठी भय्याजी जोशी यांनाच परत संधी मिळणार असल्याची चर्चा असली तरी सहसरकार्यवाह असलेल्या दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचादेखील विचार होण्याची शक्यता आहे. ...
फोटो रिडिंग आल्यानंतर योग्य देयक येईल अशी ग्राहकांना असलेली अपेक्षा अवघ्या काही दिवसातच फसवी ठरली. फोटो रिडिंगच आता वीज ग्राहकांना मनस्ताप देत असून, ... ...
भाजपा- शिवसेना यांच्यातील समन्वय समितीमध्ये रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश केला जाणार नसल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. ...
परिसरातील तेजापूर येथील दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, या मागणीसाठी तेथील महिलांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत येथील पोलीस ठाण्याला सोमवारी ग्रामपंचायतीच्या ठरावनिशी निवेदन देण्यात आला आहे. ...
अंजनी (ता. तासगाव) येथे आर. आर. पाटील यांच्यावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत राज्यातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. ...