तुकोबारायांच्या पादुका, सव्वातीनशे दिंड्या आणि मोठ्या लवाजम्यासह आषाढी वारीसाठी पंढरीला जाणारा सोहळा म्हणजे पालखी सोहळा. सुरुवातीला निवडक असलेल्या दिंड्या आता सव्वातीनशेवर पोहोचल्या असून, ...
दुसऱ्या फेरीतही रिकाम्या राहात असतील तर त्या जागांवर अल्पसंख्य सोडून इतर विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेण्याची मुभा द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. ...
शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलत इतर पक्षांतून आलेल्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना संधी दिली गेली आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसेतून आलेल्यांना थेट ...
निगडी सेक्टर २७ येथील रोपवाटिकांच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रोपवाटिकेत २५ हजार रोपे सध्या आहेत. त्या रोपाना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे गरजेचे आहे. ...