गेल्या सात-आठ वर्षापासून घराबाहेर राहून आणि भिक्षा मागून जगत दोन पैसे जमविणाऱ्या सुकडी-खैरी या गावातील आत्माराम कवळू गणवीर या व्यक्तीने आपल्या औदार्याचा परिचय दिला. ...
देशातील व राज्यातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केला जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ...
पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच शहरातील नागरिकांना पाणी बचतीची सवय लागावी या उद्देशाने गडचिरोली नगर परिषदेने ६ हजार ७७१ नळांना मीटर लावण्याचा निर्णय घेतला असून याची ...
दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले. ...
गडचिरोली जिल्ह्यात तालुका-तालुक्याचे अंतर अधिक आहे. त्यामुळे विकासात अपेक्षित गती नाही. आष्टी भागाचा गतीने विकास होण्यासाठी आष्टी तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार, ...