उस्मानाबाद : निवडणुका न झालेल्या सोसायट्यांचे अपात्र ठरविलेले ‘ते’ ठराव कायम करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत़ तीन याचिकाकर्त्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे़ ...
लातूर : मुदत संपलेल्या ३९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र घेणे व भरण्यास प्रारंभ होणार आहे. ...
लातूर : समाजाच्या ज्ञानाचा पाया ग्रंथ आहे़ तर दुसरा पाया संस्कृती आहे़ त्यामुळे ज्या घरी ग्रंथ नाहीत, त्या घरी सौख्य नाही़ प्रत्येक घरात जसे देवघर असते, ...