कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडले आहेत पण त्यांची नावे जाहीर करायला राज्य सरकार घाबरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केला. ...
तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १0 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. ...
लग्न सोहळ्यात आलेल्या एका पाहुण्याने आनंदाच्या भरात चांगलीच दारू रिचवली. मात्र, दारूची झिंग चढल्यानंतर सहकार्यांसोबत झालेल्या वादात त्याने चक्क नवरदेवाची 'कट्यार' हाती घेऊन दहशत निर्माण के ...
एका जनहित याचिकेवर निर्णय देतांना उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २000 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले ...
ध्वनिप्रदूषण केल्यास आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
केंद्र शासनाच्या 'स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत राज्यातून १0 शहरांची निवड केली जाणार आहे. विविध १५ निकषांच्या अनुषंगाने स्वयंमूल्यमापनात मनपाला १00 पैकी ३५ गुण प्राप्त झाले आहेत. ...
शाहू नगरातून ४८ हजार रुपयांची रोकड लांबविण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी संध्याकाळी मोहाडी रस्त्यावर फिरायला गेलेल्या जयश्री पाटील यांच्या गळ्यातून २८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबविण्याची घटना घडली. ...