नारीशक्तीचा प्रभाव...मोटारसायकल चालवण्यापासून ते ढोल पथकांपर्यंत महिला उत्साहाने पुढे होत्या. गिरगावमधील शोभायात्रेत ढोल वाजवण्यात रमलेली ही तरुणी.शोभा यात्रेतून सामाजिक संदेश देण्याची परंपरा यंदाही कायम होती. डोंबिवलीतील स्वागत यात्रेत वॉट्स अॅप व ...
नारीशक्तीचा प्रभाव...मोटारसायकल चालवण्यापासून ते ढोल पथकांपर्यंत महिला उत्साहाने पुढे होत्या. गिरगावमधील शोभायात्रेत ढोल वाजवण्यात रमलेली ही तरुणी.शोभा यात्रेतून सामाजिक संदेश देण्याची परंपरा यंदाही कायम होती. डोंबिवलीतील स्वागत यात्रेत वॉट्स अॅप व ...
दहशतवाद्यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील जम्मू-पठाणकोट महामार्गावरील एका लष्करी छावणीवर गोळीबार करून पुन्हा एकदा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ...
भगीरथ प्रयत्नांनी अनेक गावांची तहान भागविणारे आणि जलपुरुष म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्र सिंह यांना २०१५ चा स्टॉकहोम पाणी पुरस्कार घोषित करण्यात आला. ...
मागील ५ ते १० वर्षात एकही निवडणूक न लढणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्यामुळे अशा राजकीय पक्षांवर निकट भविष्यात कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षकार्यात अधिक आक्रमकपणे सहभागी होत शनिवारी हरियाणातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली व राजस्थानला एक दिवस आधीच भेट दिली. ...
लग्न झाल्यानंतर विद्या बालनने मोजकेच चित्रपट केले. इतक्यात तर तिचा कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे तिच्याकडे गोड बातमी आहे की काय, असेच वाटत होते. ...