येथील आदिवासी गरीब जनतेचा विकास व्हावा हा उद्देश बाजुला ठेवून राजकारण्यांनी, राजकीय हेतू समोर ठेवून जव्हार जिल्हा न करता पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. ...
अंबरनाथ रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील शासकीय जमिनीवर बांधलेली ८२१ अनधिकृत बांधकामे तोडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे़ ...