पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महावीर चौकात उभारण्यात येणारा उड्डाणपूल आगामी कालावधीत वाहतुकीच्या दृष्टीने अडथळ्यांची शर्यतच ठरणार आहे ...
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद भंडाराची सर्वसाधारण सभा ...
वाळूज महानगर : बजाजनगरात दुचाकी जाळण्याचे सत्र सुरूच असून, रविवारी रात्री आणखी पाच दुचाकी जाळल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...
औरंगाबाद : अत्यंत अटीतटीच्या फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीत औरंगाबादची नवेली देशमुख हिने आपले स्थान निश्चित केले आहे. बुद्धिमत्ता, सचोटी आणि इच्छाशक्तीच्या बळावर ...
आजपासून उमेदवारी अर्ज : २४ ला मतमोजणी ...
औरंगाबाद : मागील ६ महिन्यांत विद्यापीठात शैक्षणिक वातावरणाची निर्मिती आणि दर्जेदार संशोधनाबाबत काम झालेले नाही. विद्यापीठ कायदा, ...
औरंगाबाद : महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांसह सर्व नगरसेवकांनी वर्ष २०१४-१५ च्या बजेटमध्ये टाकलेली ४५० कोटी रुपयांची कामे प्रशासनाने आज गुंडाळून टाकली. ...
रेखाचित्रात दिसणाऱ्या व्यक्तीसारखे दोन-तीन लोक हल्ल्याच्या अगोदर त्या परिसरात दोन-तीन दिवस फिरत होते ...
औरंगाबाद : कोणत्याही कायद्यामध्ये किमान २० वर्षांमध्ये सुधारणा करणे गरजेचे असते. असे असताना सन २००३ मध्ये अंमलात आलेल्या विद्युत कायद्यामधील अनेक तरतुदींची ...
औरंगाबाद : शासनाने १० रस्त्यांच्या विकासासाठी देऊ केलेल्या २४ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीतून एक पैसाही मनपाच्या तिजोरीत येणार नाही. ...