बंगळुरू: गोलंदाजांच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त यावर्षीच्या रणजी ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंटमध्ये संघाचा किताब वाचविण्याच्या अभियानामध्ये फलंदाज करुण नायर आणि लोकेश राहुल यांनी ‘विशेष’ भूमिका बजावली आहे, असे मत चॅम्पियन कर्नाटकचा कर्णधार आऱ विनयकुमार याने ...
नवी दिल्ली: क्रीडा मंत्रालयाने आज सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार देण्यासाठी 31 मार्च 2016 पर्यंत आपल्या शिफारसी देण्याचे आवाहन केले आह़े मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटन ...
काँग्रेसचे पुनरुज्जीवन होत आहे. काँग्रेस संपणार नाही. ती प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे. भाजप-सेनेने भावनात्मक मुद्दे घेतले. काँग्रेसी मतांचे विभाजन करून मते मिळवली. अपप्रचार करून सत्तेवर आले. मात्र, गेल्या आठ महिन्यात नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. ...
गेल्या आठवड्यात जिल्ातील सहकारी साखर कारखानदारीसाठी एक अभिमानाचा क्षण आला. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वात वाटचाल करणारा कोपरगावचा संजीवनी सहकारी साखर कारखाना उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठी तर यशवंतराव गडाख यांच्या नेतृत्वातील सोनई ...
सोलापूर : दक्षिण तालुका पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे खून खटला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांच्या न्यायालयात शुक्रवारी वर्ग झाला. पहिल्या दिवशी तीन आरोपी हजर झाले. आता 27 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. ...