वसई पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शिक्षण विभागाच्या कारभारात अद्याप सुधारणा होऊ शकली नाही. आजही अनेक शाळा एक शिक्षकी असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ...
भिवंडी महानगरात होणारी वाहतूककोंडी संपुष्टात आणणारा आणि वाडा ते ठाणे रस्त्यावरील सुमारे ७९५ मीटर लांबीचा उड्डाणपूल तो मार्चमध्ये वाहतुकीसाठीही खुला होणार आहे. ...
एमआयडीसी भागातील स्थानिक रहिवाशांना रासायनिक दुर्गंधीमुळे श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास होत आहे. यासंदर्भात त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारदेखील केली आहे. ...