जि.प. शिक्षण विभागाची दप्तर दिरंगाई व आडमुठेपणा यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना परवानगी न मिळाल्यामळे शेकडो शिक्षक उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहत असल्याचे भयानक वास्तव पुढे आले आहे. ...
येथील ग्राम पंचायतमार्फत नळ योजना चालविण्यात येत आहे. सदर योजनेला जल शुध्दीकरणाची व्यवस्था नसल्याकारणाने तलावातील पाणी सरळसरळ नळाद्वारे पुरविल्या जाते. ...
हरवलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसाठी राज्यात राबविलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत ठाणे शहर पोलिसांमुळे ३१ दिवसांत २२३ बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट क रून दिली. ...