२८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान नक्षलवाद्यांकडून जिल्ह्यात शहीद सप्ताह पाळला जात आहे. ...
मागील वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली होती. ...
अग्निपंख पुस्तकातील उता-यांचे वाचन. ...
गेल्या अडीच वर्षांत मुंबईच्या हवाई क्षेत्रात विविध विमान कंपन्यांच्या विमानांसोबत ‘निअर मिस’च्या १९ घटना घडल्या आहेत, अशी माहिती नागरी उड्डयन राज्यमंत्री महेश शर्मा ...
२०२२ पर्यंत लोकसंख्येबाबत भारत चीनला मागे टाकणार असून, जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश, अशी भारताची नोंद होईल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. ...
राज्यातील प्रत्येक आदिवासी आश्रम शाळेत १०० टक्के उपस्थिती असावी, याबाबतचे प्रधान सचिवांनी पत्र निर्गमित होताच ... ...
७ आॅगस्टपर्यंत कोठडीत रवानगी ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांचा समावेश व्याघ्र सीमा बफर झोनमध्ये आहे. ...
नगर परिषद मूल अंतर्गत आठवडी बाजारात नगरोत्थान योनजे अंतर्गत ४३ लाख रुपये खर्च करुन संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे. ...
अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच चौकशी : प्राप्त रकमेपेक्षा कमी रक्कम दाखवली ...