जिल्ह्यात तलाठी साझे अधिक आणि तलाठी कमी, अशी स्थिती आहे़ यामुळे एका तलाठ्याला दोन साझ्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून २८२ तलाठी ...
ग्रामीण भागातील वीज जोडणीसाठी व वाहिनी टाकण्यासाठी लोखंडीऐवजी सिमेंटचे खांब उभारणे सुरू आहे; पण या खांबांचा दर्जा निकृष्ट आहे. शिवाय जमिनीमध्ये खोलवर खांब गाडले जात ...
केंद्र प्रमुखाद्वारे मानसिक त्रास देऊन स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे दडपण आणले जात असल्याचा आरोप येसंबा येथील जि़प़ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केला आहे़ याबाबत वर्धा ...
खासगी संस्थांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळांना अखेरची घरघर लागली आहे़ वर्धा शहरात पालिकेच्या ११ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आणि एक हायस्कूल आहे़ ...
पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. त्यातच अतिक्रमणग्रस्त महिला रिता थॉमस हिने आत्महत्या केल्याने ...
स्व. मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीप्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शाळांत व पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देण्यात ...
मागील चार महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यासाठी तयार होणाऱ्या क्रीडा संकुलाचे बांधकाम थंडबस्त्यात आहे. शासकीय अधिकारी व संकुल तयार करणारे कंत्राटदार यांच्यातील समन्वयाच्या ...
जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या शिक्षकांना १ तारखेला वेतन मिळावे, याकरिता शासनाने शालार्थ वेतन प्रणाली १ एप्रिल २०१४ पासून सुरू केली. परंतु सदर वेतन प्रणाली सुरू झाल्यापासून ...
क्षेत्रातील आदिवासी मुलींना राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून आदिवासी विभागातर्फे मुख्यालयाच्या ठिकाणी प्रत्येकी अडीच कोटी रुपये खर्चुन दोन वसतीगृहांचे बांधकाम करण्यात आले आहे. ...
गुरुजींनी भवभूती शिक्षण संस्थेची स्थापना केली. परंतु त्यांचे कार्य फक्त या संस्थेपर्यंतच मर्यादीत नव्हते. त्यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार नवीन पिढीपर्यंत व्हावा व कर्तृत्ववान ...