लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Farmers life Trouble : नैसर्गिक संकटांचा सामना करतांना शेतकऱ्यांची स्वप्ने उधवस्त होताहेत, तरीही सरकार म्हणतं थांबा पंचनामा होईल! - Marathi News | Farmers life Trouble : Farmers' dreams are shattered when facing natural disasters, yet the government says that wait Panchnama will be done soon! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmers life Trouble : नैसर्गिक संकटांचा सामना करतांना शेतकऱ्यांची स्वप्ने उधवस्त होताहेत, तरीही सरकार म्हणतं थांबा पंचनामा होईल!

यावर्षी चांगले पीक होईल, या आशेवर संपूर्ण कुटूंब शेतात राबते. मुलींचे लग्न, शिक्षण, घरबांधणी-दुरुस्ती, कौटुंबिक आजार, ऑपरेशन्स ही रखडलेली कामे मार्गी लावू म्हणून शेतात घाम गाळतात. मात्र प्रत्यक्षात कधी पावसाअभावी तर असल्याचे कधी अतिपावसामुळे शेतीतील ...

अखेर ठरलं! भास्करराव खतगावकरांनी सोडली अशोकरावांची साथ; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश  - Marathi News | Finally decided! Bhaskar Rao Khatgaonkar left Ashoka Rao Chavhan's side in BJP; Will join Congress  | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अखेर ठरलं! भास्करराव खतगावकरांनी सोडली अशोकरावांची साथ; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश 

शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीत ‘खतगावकर दादां’नी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. ...

आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी? काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress balasaheb thorat said if rahul gandhi did not say that reservation will be stopped then why is bjp protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी?

Congress Balasaheb Thorat News: भाजपाच्या फेक नॅरेटिव्हला जनता भुलणार नाही. भाजपा संविधान, आरक्षणविरोधी आहे, हे सत्य जनतेला माहिती आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...

अतिवृष्टीचे नुकसान, शेतात साचलेल्या पाण्यामुळे दोन शेतकऱ्यांनी संपवले जीवन - Marathi News | Two farmers ends their lives due to heavy rain damage, standing water in their fields | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीचे नुकसान, शेतात साचलेल्या पाण्यामुळे दोन शेतकऱ्यांनी संपवले जीवन

अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवले जीवन ...

Aflatoxin : काय आहे अफलाटॉक्सिन? कोणत्या पिकावर होतो याचा प्रादुर्भाव? - Marathi News | Aflatoxin What is aflatoxin? Which crop is affected? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aflatoxin : काय आहे अफलाटॉक्सिन? कोणत्या पिकावर होतो याचा प्रादुर्भाव?

Aflatoxin : अफलाटॉक्सिनचे चार मुख्य प्रकार आहेत जसे की आफलाटॉक्सिन बी 1, बी 2, जी 1, जी 2. यापैकी बी 1 हे अत्यंत विषारी आहे. ...

सांस्कृतिक कार्यक्रमातील 'लावणी' बंद करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह ३९ जणांचा गोंधळ - Marathi News | Lawani dance form in 'Gaurav Maharashtracha' program stopped; Crime against 39 people including BJP office bearers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सांस्कृतिक कार्यक्रमातील 'लावणी' बंद करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह ३९ जणांचा गोंधळ

गणपती उत्सवानिमित्त सुरू कार्यक्रमात गोंधळ घालून लावण्यांचा कार्यक्रम पाडला बंद ...

Papaya Farming Success Story : कुटुंबीयांच्या पाठबळातून आर्थिक समृद्धीची वाट; गिरीधररावांनी फळबागेतून साधला विकास - Marathi News | Papaya Farming Success Story : Financial Prosperity Through Family Support; Giridhar Rao achieved development from the orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Papaya Farming Success Story : कुटुंबीयांच्या पाठबळातून आर्थिक समृद्धीची वाट; गिरीधररावांनी फळबागेतून साधला विकास

देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी गिरीधर बोडके यांनी पपई फळबागेची लागवड केली आहे. सध्या ही बाग बहरली असून, वलांडी बाजारपेठेत या फळास ४० रुपये प्रति किलो असा दर मिळत असून, चांगले उत्पन्न मिळत आहे. (Papaya success story) ...

“१३ महिन्यांच्या वाजपेयी सरकारची लवकरच पुनरावृत्ती, मोदींची खुर्ची डळमळीत”:पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan claims 13 months of vajpayee govt to repeat soon and pm modi govt will collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१३ महिन्यांच्या वाजपेयी सरकारची लवकरच पुनरावृत्ती, मोदींची खुर्ची डळमळीत”:पृथ्वीराज चव्हाण

Congress Prithviraj Chavan News: लोकसभेपेक्षा विधानसभेला अधिक यश मिळेल. महायुतीला १०० जागा मिळणार नाहीत. हे सरकार घालवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ...

केजरीवाल 177 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर, समर्थकांकडून जोरदार स्वागत; म्हणाले- यांचे कारागृहदेखील... - Marathi News | delhi excise policy liquor case AAP delhi cm arvind kejriwal released from tihar jail bail by supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल 177 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर, समर्थकांकडून जोरदार स्वागत; म्हणाले- यांचे कारागृहदेखील...

न्यायालयाच्या निर्णयानंतर, आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत. ...