जालना : नेपाळ व उत्तर भारतात झालेल्या भुकंपात अडकलेल्या व्यक्तींमध्ये जालन्यातील महिला शांताबाई कचरूलाल नवलखा (वय ६५, रा. महिको कॉलनी, जालना) यांचा समावेश असून ...
सोमनाथ खताळ , बीड बदलत्या युगात बँक व्यवहार करणे सोपे झाले असले तरी आजही ३० टक्के ग्राहकांना बँकेचे व्यवहार कसे करायचे हेच माहीत नाही. ६० टक्के ग्राहकांना काही प्रमाणातच कळते ...
बीड : जिल्ह्यातील शिरुरकासार तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील व परळी तालुक्यातील हिवरा येथील एका तरुणाने वेडाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. ...
परळी: आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी, कार्यकर्त्यांतील हाणामारी, पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुुंडे यांच्यातील वाक्युद्ध यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक लक्षवेधी ठरली ...
राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत मागील सात वर्षांच्या कार्यकाळात अमरावती विभागात एकूण ८४ हजार १९७ तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले. ...