रायगड जिह्यातील २३२ गावे पूररेषेमध्ये येत असून पूररेषा आणि आखणी सीमांकन करण्यासाठी चार कोटी ९९ लाख २१ हजार ४५१ रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सरकारकडे २००९ रोजी पाठविला आहे. ...
तालुक्यातील करंजविरा कोपरी येथे गाव टाकणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गावातील दोन गटांत किरकोळ कारणावरुन वाद निर्माण झाल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण होते. ...
कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि कोकण रेल्वे दुपदरीकरणाचे काम म्हणजे निव्वळ घोषणांचा सुकाळ आणि नियोजनाचा दुष्काळ अशी परिस्थिती दिसून येत आहे. ...