राज्यातील न्यायालयात २९ लाख खटले आहेत. १५ वर्षांपासून प्रलंबित खटल्यांचा कालावधी तीन वर्षांवर आणण्याचे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादरीकरणात बाजी मारली. ...
अमेरिका, युरोपीय संघातील प्रमुख राष्ट्रे आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींचं चांगलं फलित बाहेर आलं आहे. इराणची अणुसज्जता हा या वाटाघाटींचा विषय होता. ...
सध्या मीडियावर दोषारोपण करण्याचा काळ आला आहे असे दिसते. केंद्रीय मंत्री तसेच माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी पत्रकारांचे वर्णन ‘वेश्या’ असे केले आहे. ...
देशाच्या पंतप्रधानपदावर असलेल्या जबाबदार नेत्याने विदेशात जाऊन स्वदेशी राजकारणाची बदनामी करणारी भाषणे द्यावी काय, हा प्रश्न कायद्याचा नसला तरी आंतरराष्ट्रीय संकेतांचा आहे. ...