ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तुळजापूर : प्रार्थनास्थळ, धार्मिक स्थळांवर दगडफेक करण्यासह आपापसात तुंबळ हाणामारी केल्याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून ८३ जणाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
उस्मानाबाद : तालुक्यातील भानसगाव येथील एका २३ वर्षीय महिलेने सोनेगाव शिवारातील एका विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली़ ही घटना रविवारी सकाळी घडली असून, ...
लातूर : अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबे झडले असून, द्राक्ष व केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत ...
पंकज जैस्वाल , लातूर महसुली अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि तलाठी संघटनांची एकमेकांवर आरोपांची चिखलफेक सुरू असून, त्यांच्या वादाला ‘व्हॉटस् अॅप’ या सोशल मीडियाची फोडणी ...
एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचे हे ‘सुवर्ण महोत्सवी’ वर्ष आहे़ गावातील मारुती मंदिराच्या पारावर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येऊन निवड करण्यात येते़ ...
राजूर : आयशर ट्रकने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात राजूर येथील व्यापारी मंजाराम दत्तू हिवाळे हे जागीच ठार झाले. राजूर येथील शिवनेरी ढाब्याजवळ दि.१२ रोजी दुपारी एक वाजता घडली. ...