नेपाळमधील गोरक्षेपमध्ये ज्या वेळी भूकंपाचे धक्के बसले तेव्हा अक्षरश: तेथील मोठे दगड नाचणाऱ्या बाहुल्यांप्रमाणे हलत होते आणि क्षणभरात इथले वातावरण भयावह झाले होते. ...
भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्ठात दुरुस्ती करून त्यात पाली भाषेचा समावेश करण्यात यावा, यासाठी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी राज्यसभेत खासगी विधेयक सदर केले. ...
अच्छाड सीमा तपासणी नाक्यांवर चालणारे गैरप्रकार धाड टाकून रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी एम. बी. जाधव यांना शासनाने निलंबित केले आहे. ‘ ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के म्हणजेच १६ गुण मिळविणे आवश्यक राहणार आहे़ ...