गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण होईल. या निर्णयामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्याची ओरड काहींनी सुरू केली होती. ...
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू झाली. दारूच्या दुकानांना कुलूप लागले. बिअरबारही बंद झाले आहेत. तरीही, लगतच्या जिल्ह्यांमधून दारू आणून येथे विकली जात आहे. ...
भारतात जे बदल होत आहेत त्यामुळे जगात देशाचे स्थान व प्रतिष्ठा वाढत आहे,या शब्दांत खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीच सरकारला शाबासकीची थाप दिली आहे. ...
बदलापूरजवळील एका आश्रमावर घातलेल्या दरोड्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक कॅप्टन आशीष दामले हा फरार असला तरी या प्रकरणातील त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ...