राजूर : चांदई ठोंबरी येथे भीषण पाणी समस्या निर्माण झाली असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे. ...
जालना : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ‘अच्छे दिन’ ची प्रतिकात्मक पुण्यतिथी म्हणून आंदोलन करण्यात आले. ...