पाचव्यांदा ‘कमबॅक’ झाल्याने तामिळनाडूत आनंदोत्सव साजरा होत असतानाच शपथविधीच्या वेळी राष्ट्रगीताची अवघ्या २० सेकंदांत बोळवण केली गेल्याने नव्या वादास तोंड फुटले आहे. ...
तीन वर्षांतून एकदा मिळणाऱ्या आठ लाखांच्या मदत निधीतून साडेतीनशे वर्षांची परंपरा असणाऱ्या कवलापूर (ता. मिरज) येथील काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाला सरकारने डावलले आहे. ...
घराबाहेर खेळणारी चार मुले एकाच दिवशी अचानक बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...