अभिनेता सलमान खानविरोधात सुरू असलेला खटला अंतिम टप्प्यात असून, याच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर केली जाणार असल्याचे सत्र न्यायालयाने शनिवारी स्पष्ट केले. ...
जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण असलेल्या आणि पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले गिरड हे गाव सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहे. ...
पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या वाट्याला नव्या बम्बार्डियर लोकल आलेल्या असतानाच मध्य रेल्वे प्रवाशांच्या नशिबी मात्र या नवीन लोकल नसल्याचे समोर आले आहे. ...
देशाच्या विकासात बंदरांचा वाटा मोठा आहे. त्यासाठी राज्यातील बंदरांचा विकास करणे हे ध्येय नजरेसमोर ठेवून तसे धोरणही आखण्यात आले आहे, ...
जिल्ह्यात एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत राबविलेल्या असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला़ ... ...
सायन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. ...
तालुक्यातील पालेतर्फे अष्टमी येथील भवानी मातेच्या पालखी सोहळ्यात दोन गटांत झालेल्या मारहाणीत नथुराम खांडेकर याची हत्या करण्यात आली होती. ...
येथील ग्रामीण वीज बिल भरणा केंद्रात तब्बल २० लाख ४४ हजार ३४५ रुपयांची अफरातफर करण्यात आली़ .. ...
बदलत्या जीवनशैलीमुळे भारतीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भारतीयांमध्ये लठ्ठपणा वाढल्याने मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखीसारखे आजार त्यांना जडत आहेत. ...
रेतीघाटांचे लिलाव, अतिरेकी उपसा, नियम पायदळी तुडवून होणारी रेतीची वाहतूक या प्रकारामुळे जिल्हा ढवळून निघत आहे़ ...