ठोस उपायांची गरज : पदपथावर झोपणाऱ्या आंदोलकांसह भिकारी, मद्यपीही ठरू शकतात बळी--आॅन द स्पॉट रिपोर्ट... ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३. ५ किलो मीटर लांबीच्या मेट्रो - ३ प्रकल्पाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय कंपन्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. ...
मुंबईच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला नवी झळाळी मिळाली आहे. विदेशातील पर्यटकांसाठी या ऐतिहासिक ...
दुर्मिळ वा अतिदुर्मिळ प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास यापुढे टॅक्सीडर्मीच्या स्वरूपात त्यांना कायमस्वरूपी जतन करण्यात येत आहे. गेली कित्येक वर्ष ...
‘कोकणचा राजा..आला रे’ म्हणत व्हॉट्सअपवर आंब्याचा मौसम सुरु झाल्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर काहींनी आंबा खाताना फोटो ...
सरकारने ओबीसी, खुल्या प्रवर्गासाठी काहीच केले नाही. ज्या घरी तीन माणसे आहेत, ...
अमरावती विभागातील दोन लाख शेतकऱ्यांवर दुष्काळी मदत निधीची रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही. ...
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आता नगरपालिका किंवा नगरपंचायती होणार असल्याने हा भाग शहरी म्हणून गणला जाणार आहे. ...
शहरात साधारणत: ९५ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, उन्हाळ्याच्या दृष्टीने आता दररोज १२० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. ...
विदर्भात सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरू आहे. रखरखत्या उन्हातून आलेल्या पाहुण्यांना गार पाणी पुरविण्याकडे यजमानांचा अधिक कल असतो. ...