र्षभर कांद्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्यासाठी केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने १० हजार टन कांदा खरेदी व वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेत सांगलीचा शशांक कदम राज्यातून प्रथम आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २१ सप्टेंबर, २०१४ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. ...
दीड वर्षांपूर्वी बहिणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या एका २९ वर्षीय तरुणीने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास बस पेटविली. ...
भाजपा आणि राज्य सरकार या दोन्हींवर नाराज असलेल्या घटक पक्षांशी समन्वय राखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज एका समन्वय समितीची घोषणा केली ...
असह्य वेदनेसह जखम दिवसेंदिवस चिघळत असल्याने जीव नकोसा झाला होता. कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. भारतीय असल्यामुळे तर सेवा-सुश्रुषेतही मुद्दामहून दुजाभाव केला जायचा. ...