शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले आहे. त्यातून निराश झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. अशा वेळी त्यांचे मानसिक सशक्तीकरण करणे गरजेचे आहे, ...
झटपट पैसा मिळण्याचा एकमेव व्यवसाय म्हणून वाळूउपसा करणाऱ्यांची टोळीच तयार झाली आहे. वाळूउपसा करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत ...
येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत विस्तारवाढ परतीच्या ठेव कपातीसह ऊस किंमत अदा करणे, साखरेची आधारभूत किंमत केंद्र सरकारने ...