काय करणार मोबाईल हातात दिल्याशिवाय तो एक घास खात नाही... मोबाईलशिवाय तो राहातच नाही आणि सतत रडत राहतो... काय करावे कळेनासे झालंय... असे संवाद घरोघरी ऐकू येतात. ...
साहित्य परिषदेत पूर्वीच्या काळी जे साहित्यिक वातारवण होते ते कायम न राहता परिषदेत राजकारण, सत्ताकारण शिरले. अध्यक्षांनाच मान दिला जात नाही, किंमत दिली जात नाही ...
काही चित्रपट अनपेक्षित असा धक्का देऊन जातात आणि असाच एक धक्का मुंगळा या चित्रपटाने दिला आहे. अस्सल ग्रामीण बाजाचा हा चित्रपट दुष्काळी पार्श्वभूमी निवडत ...
सिर्फ नामही काफी हैं, असे म्हणण्याएवढी दहशत ‘दगडी चाळ’ या नावात मुळातच आहे. मग त्यावरचा चित्रपट म्हणजे त्याला साजेसा असाच मामला असणार, हा अंदाज अजिबात न चुकवता हा चित्रपट थेट भिडत जातो. ...
जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींत १०० टक्के शौचालये बांधण्यात आली असून, ती हगणदारीमुक्त झाली आहेत. आज झालेल्या ग्रामसभांत या गावांतील ग्रामस्थांनी तसे ठराव केले असून ...