कान्हुरमेसाई : कान्हुरमेसाई (ता. शिरूर) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मेसाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष व विद्याधाम प्रशालेचे माजी अध्यक्ष फक्कडराव सखाराम पुंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुले, तीन भाऊ असा परिवार ...
राहुरी : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकीय चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले़ टाकळीमिया येथे झालेल्या सभेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राहुरी तालुका विकास आघाडीची स्थापना केल्याची घोषणा केली़ या आघाडीचे नेतृत्व ...
विष्णूपुरी प्रकल्पाकडे वीज वितरण कंपनीच्या असलेल्या २२ कोटींच्या थकबाकीमुळे गेल्या वर्षभरापासून हा प्रकल्प अंधारातच आहे़ समाधानकारक पाऊस होवून धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आल्यास जनित्राचाच आधार घ्यावा लागणार आहे़ तर दुसरीकडे मनपाकडे तब्बल सात वर्षापा ...
मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्हयातील बेरडी गावातील विठ्ठल गायकवाड, गणपती भोगाटे, चिरकुट तुडापे, रामभाऊ काकडे हे वारीत सहभागी झाले आहेत. ते म्हणाले, जून महिन्यात पाऊस पडला. पिके उगवली पण आता पाऊसच गायब झालाय. त्यामुळे पिक जळू लागलीयेत. त्यामुळ चिंता वाट ...
सेालापूर: आषाढी सोहळ्यासाठी येणार्या प्रत्येक पालखीच्या मार्गावर आरोग्य विभागाची २४ तास उपचार केंद्रे राहणार आहेत़ पालखी मुक्कामाच्या ठिकाणी १०८ क्रमांकाची आरोग्य सेवेची गाडी तसेच वैद्यकीय अधिकारी राहणार आहेत़ यामध्ये देखील वारकर्यांना उपचार केले ज ...
श्रीरामपूर : हिंदसेवा मंडळाच्या श्रीरामपूरमधील के. जे.सोमैय्या शाळेतील तांदूळ गैरव्यवहारप्रकरणी मुख्याध्यापकासह शाळा समितीच्या पदाधिकार्यांवर कारवाई न झाल्यास शाळेवर मोर्चा नेऊन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे यांनी दिला आहे. ...
रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्यातील व दौंड तालुक्यातील साखर कारखान्यांनी आडसाली ऊस लागवड नोंदी धोरण १ जुलै पासून जाहीर केले आहे. कारखान्याच्या गटनिहाय कार्यालयाला शेतकर्यांची उसाची नोंद लावण्यासाठी गर्दी होत आहे. कारखान्याकडे ऊस नोंद केल्यामुळे ऊसतोड ...
नाशिक : शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी व भ्रष्टाचारी मंत्र्यांचे राजीनामा मागणीसाठी शुक्रवारी शहर व जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी सरकारची प्रतिकात्मक प ...
आश्वी : महावितरणचे कर्मचारी आश्वी उपकेंद्रात हजर राहत नसल्याने रात्रीच्या वेळी वारंवार खंडित होणार्या वीज पुरवठ्यास तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते सरूनाथ उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा ...