बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर आठवडाभरात अनेक तर्कवितर्क काढले गेले. परमार हे बरबटलेल्या व्यवस्थेचे बळी असल्याचा संशय दाट होत गेला ...
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभावरून शिवसेना-भाजपा या दोन सत्ताधारी पक्षांत सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपाचा फड चांगलाच रंगला आहे ...
२६/११च्या हल्ल्यात पोलिसांनी बजाविलेल्या शौर्याचे नेहमी गोडवे गाणाऱ्या राज्य सरकारला या घटनेत जखमी झालेल्या १८ अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल तब्बल ६ वर्षे आणि ११ महिन्यांनी मायेचा पाझर फुटला आहे. ...
बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळाले नाही, तर २५ आॅक्टोबरच्या रात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बेस्ट कामगार कर्मचारी कृती समितीने दिला आहे. ...
अनधिकृत आॅनलाइन औषध विक्री करणाऱ्यांविरोधात सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ देशातील ८ लाख केमिस्टनी रात्री १२ वाजल्यापासून संप पुकारला आहे. ...
राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टरांची ४०० पदे तातडीने भरण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. ...
मातंग समाजाला ८ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचा कारभार सुरळीत सुरू करावा म्हणून अखिल भारतीय मातंग संघाने क्रांती अभियानाला सुरुवात केली ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने कंत्राट देऊन राबवण्यात येणाऱ्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाने केला आहे ...
एसटी महामंडळात गेल्या तीन वर्षांपासून विभागीय बढती समितीची बैठकच पार पडलेली नाही. त्यामुळे राज्यातील १८0 कर्मचारी, अधिकाऱ्यांची बढती रखडल्याचे समोर आले असून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. ...