जळगाव- उन्हाळ्यात वादळांमुळे केळीला मार बसला. गारपीट झाली. त्यानंतर दुष्काळ सोसावा लागतोय. केळी उत्पादकांनी बिकट स्थितीत आपल्या केळीला संरक्षण म्हणून हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेतून विमा काढला. परंतु विमा देण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे. सरकारच् ...
शासकीय जागेवर मुळात रस्ता अस्तित्वात असताना त्याच रस्त्यासाठी नव्याने जागा देण्यासाठीचा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न चोरी गेलेल्या भूखंड प्रकरणासंबंधी बीएसएनएलने उपस्थित केला आहे. ...