शिर्डी : साईंच्या इच्छेने व त्यांच्या हयातीतच १९०८ साली सुरू झालेल्या शिर्डीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमा उत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे़ तीन दिवस चालणार्या उत्सवासाठी संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ ...
अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भटक्या गाय चोरणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय झाली आहे. रात्रीच्यावेळी गायीला बेशुध्द करुन त्यांना चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
दि जव्हार अर्बन को. आॅप. बँकेच्या निवडणुकीत शिवनेरी पॅनलने बाजी मारत १७च्या १७ जागांवर विजय मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. जव्हार, मोखाडा, खोडाळा, विक्रमगड, वाडा, कुडूस ...
केंद्र सरकारच्या वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोरसाठी ठाणे व पालघर जिल्ह्या त मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वसईतील स्थानिक भूमीपुत्रांच्या जमीनी ...
वसई तालुक्यात रेशनिंग मालाची ने-आण व चढ-उतर करणाऱ्या हमालांच्या संपामुळे वसई तालुक्यातील जनता रेशनिंगला मुकणार असून त्याचा फटका अंत्योदय कार्डधारकांना बसणार ...
विक्रमगड तालुक्यात माण, वाकी तसेच नागझारी व ठिकाणी ग्रामपंचायती ऐवजी ग्रामदान मंडळे आहेत. ग्रामपांयतीला मिळणारा निधी व ग्रामदानास मिळणाऱ्या निधीमध्ये भिन्नता आहे. ...
पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेसुमार झाडांची कित्येक वर्षांपासून छाटणीच झाली नसल्याने त्यांची अमर्याद वाढ होऊन मोठमोठ्या झाडांच्या फांद्या ...
याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती मिळावी यासाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांना फाटक्या चपलेने मारहाण केली पाहिजे असे वादग्रस्त विधान गायक अभिजीत यांनी केले आहे. ...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. कोण होते ते? .यादी न संपणारी आहे. पण त्यांची सर्वात प्रमुख ओळख म्हणजे ते आयुष्यभर ‘तरुण’ राहिले आणि तरुणाईशी असलेला आपला ‘याराना’ ...