काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांच्या मनमानी कारभारामुळे येथील काँग्रेसवर ‘दिगंबर’ होण्याची पाळी ओढावली आहे. त्यामुळेच डीएमसीतील सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये ...
कल्याण (पूर्व) प्रभाग.क्र. ५४ मधील लोकग्राम संकुलामध्ये कालिंदी बिल्डिंगजवळ ७०० स्क्वेअर फुटांचे नाना-नानी पार्क व भागीरथी बिल्डिंगसमोर ४००० स्क्वेअर फूट जागेत चिल्ड्रन्स पार्कचे काम सुरू आहे. ...
एका बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा तसेच दुसऱ्या बाजूने विस्तीर्ण खाडी अशा निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या व राज्यातील अतिसंवेदनशील शहरापैकी एक म्हणजे मुंब्रा-कौसा. ...
राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील २९ हजार ३७९ रु ग्णांनी लाभ घेतला असून शासनाने यापोटी ८५ कोटी २१ लाख ८२४ रुपये विविध रुग्णालयांना अदा केले आहेत ...
देशाची शान आणि मान असलेल्या राष्ट्र ध्वजाची संहिता तीन भागात तयार केली गेली. त्यातला पहिला भाग निर्मितीचा, दुसरा आरोहण अवरोहणाचा तर तिसरा हाताळणीचा असे भाग आहेत. ...
आलोंडे (वडपाडा) येथे अंधश्रद्धा पसरवून भूतबाधा व असाध्य रोगावर उपचार केल्याचा दावा करून गावात अशांतता पसरविणारा भोंदू मांत्रिक किसन रामा लहांगे व त्याच्या साथीदारांवर ...