या काळात उपवासाचे प्रमाणही वाढते. अनेकजण एकवेळ जेवण करून महिनाभर उपवास करतात. काहीजण आठवड्यातले चार-पाच दिवस उपवास करतात, पण त्यामागेही एक वैद्यकीय कारण आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इरादापत्रे देण्यात येऊन वर्ष उलटले; तरीही जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भूखंड देण्यात आलेले नाहीत. ...
राहुरी : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केला असा बिनबुडाचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे सरकार असताना चौकशी का केली नाही ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील मानाचा ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे ...
बायोमेट्रिक पद्धतीने सुरू असलेल्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदणीत ग्रामीण ठाणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर सध्या स्थिरावला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ...