मुंबईतील ख्यातनाम सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाने सुरक्षेचे कारण पुढे करत कॉलेजच्या मल्हार या फेस्टिव्हलमध्ये मुलींच्या शॉर्ट्स घालण्यावर निर्बंध घातले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये ६१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले असून २०१५ मध्ये देशभरात दररोज संघाच्या ५१, ३३५ शाखा भरतात असा दावा केला जात आहे. ...
साहित्य हे समाजाचा आरसा आहे असे मानले जाते, साहित्यातून समाजमन प्रतिबिंबित होते. सिनेमाही साहित्यातूनच जन्मलेला आहे. यामुळे प्रेम, रहस्य, रोमांच, सामाजिक जाणीव ...
‘निळकंठ मास्तर’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील स्वातंत्र्यलढ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली. मराठी चित्रपटसृष्टीला स्वातंत्र्यलढ्याचे कायमच आकर्षण राहिले आहे. ...
भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनापर्यंत म्हणजेच २०२२ सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पंतप्रधान ...
राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या ६९व्या ...
शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्याचा निषेध नोंदवत चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विषप्राश्न करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तर मुंबई उच्च न्यायालयाचे ...
देशभर स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करीत भारतातील पूँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीक असलेल्या लष्करी चौक्या ...
शाश्वत आणि सच्च्या प्रेमाचे प्रतीक आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल आता ट्विटरवर आला आहे. एखाद्या ऐतिहासिक स्थळाचे ट्विटरवर ...