कृष्ण निवास इमारत दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेने शहरातील अतिधोकादायक इमारती खाली करण्यास सुरुवात केली असून येथील रहिवाशांना दोस्तीच्या घरांमध्ये शिफ्ट केले ...
ठाण्यातील सर्वसामान्यांचा बाजार म्हणून ओळखले जाणारे आठवडेबाजार अखेर १४ वर्षांनंतर बंद झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागांत भरणाऱ्या ...
अहमदनगर जिल्हा दारूबंदी आंदोलनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी शुक्रवारी (दि़१४) संध्याकाळी जाहीर दूध विक्री करणारे केंद्र उभारून दारुविक्री विरोधात गांधीगिरी करण्याचे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. ...
वसई-विरार उपप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळली असून दररोज दरोडे, बलात्कार, हत्या, गोळीबार, महिलांची मंगळसूत्रे खेचणे अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे. ...