निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून तालुक्यातील ग्रा.पं.च्या सरपंचपदाचे आरक्षण एकदाच नव्हे, तर दुसऱ्यांदाही दोषपूर्ण पद्धतीने काढण्यात आले. ...
नवेगावबांध : शासनाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सर्वंकष माहिती शासनाकडे असणे आवश्यक आहे. ...
कायम कुचेष्टेचा विषय ठरणाऱ्या भिकाऱ्यांना मोदी सरकारने ‘अच्छे दिन’ आणण्याचे ठरविले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तीन हजार भिकाऱ्यांची रोजगार भरती ...
श्रावणात मांसाहार वर्ज्य असल्याने खवय्यांची चांगलीच कोंडी होते. मात्र त्याला पर्याय ठरणाऱ्या आणि शुद्ध शाकाहारी असलेल्या भोंबोळीने (मशरूम) सध्या गोंदियात धूम केली आहे. ...
मुंबई-पुणे धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसवर पनवेल ते कर्जतच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी केलेल्या दगडफेकीमुळे एका प्रवाशाच्या डोळ्याला दगड लागून या प्रवाशाचा डावा ...