मी मुख्यमंत्र्यांचा ‘फॅन’ असून एकदा तरी त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, अशी अंतिम इच्छा व्यक्त करून, सततच्या नापिकीला कंटाळलेल्या एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या ...
केंद्र शासनाने ‘राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेला आर्थिक साह्ण न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमधील या योजनेंतर्गतच्या ...
राजकारण आणि विवेकाचा काही संबंध नाही, असे दाखविले जाते. मात्र राजकारणात सजग असणे हे विवेकवाद पुढे नेण्याचे काम असून भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत ...
सर्व प्रकारची दारू, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ, मादक द्रव्ये व औषधांचे उत्पादन, विक्री व सेवनावर संपूर्ण राज्यात बंदी आणावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
पाच टक्के दराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रकरणातील गुन्हेगार ...