लातूर : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील ८८ गावांनी टँकरने पाणीपुरवठा ...
जालना : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्हा सिंचनाच्या बाबतीत अतिमागासलेला आहे. जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढवून जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी ...
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद हे १५ हजार लोकसंख्येचे गाव असून ही गावात येणाऱ्या बसच्या फेऱ्यासर्वच आगाराने बंद केल्याने प्रवाशांची ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे ...
जालना : नेपाळ व उत्तर भारतात आलेल्या भूकंपासंदर्भात जालना जिल्ह्यातून पर्यटन किंवा इतर कारणांसाठी नेपाळ किंवा उत्तर भारतात गेलेल्या नागरिकांचा जिल्हा प्रशासनाकडून शोध सुरू आहे ...
जालना : ऐन उन्हाळ्यात जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फोडल्याप्रकरणी इंदेवाडी येथील पिता-पुत्राविरुद्ध रविवारी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...