महाराष्ट्राच्या गडचिरोलीसह अन्य अविकसित भागात रेल्वेच्या जाळ्याचा विकास आणि प्रसार करण्यासाठी भारतीय रेल्वे लवकरच महाराष्ट्र शासनासोबत करार करणार आहे. ...
उस्मानाबाद : जिल्हा पोलीस दलात बदल्यांचे वारे जोरात वाहू लागले आहे़ या प्रक्रियेच्या कालावधीतच पोलीस अधीक्षकांनी २१ शिकावू फौजदारांच्या बदल्या केल्या आहेत़ ...
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबरमध्ये म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिनापूर्वी करण्याचा सरकारचा मानस आहे, ...
उस्मानाबाद : जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती, शेतकरी, सभासदांना वेळेवर न मिळणारे हक्काचे पैसे, बंद पडू लागलेल्या शाखा ही परिस्थिती पाहता बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी ...