किडनी तस्करी प्रकरणाचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत पोहोचले आहेत. तेथील एका हॉस्पिटलमध्ये पाच जणांच्या किडनी काढण्यात आल्याचे संशयित आरोपींच्या चौकशीतून उजेडात आले. ...
चार वर्षांपूर्वी वलगाव येथील बसस्थानकाचे मोठ्या थाटात लोकार्पण झाले. परंतु ज्या सुविधा येथे द्यायला पाहिजे त्या कोणत्याच सुविधा बस स्थानकामध्ये न दिल्यामुळे ... ...
तेराव्या वित्त आयोगातील पंचवार्षिक कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात मंजूर १८८ कोटी ६९ लक्ष ६८ हजार रुपयांपैकी तब्बल १६१ कोटी २० लक्ष ३१ हजार कोटींचा निधी खर्च झाला आहे. ...