महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाअंतर्गत जिवती या दुर्गम तालुक्यात जलदिंडीचा समारोपीय कार्यक्रम गढ पांढरवाणी येथे घेण्यात आला. ...
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील संस्थानिक खालसा करुन त्यांचे भारतात विलीन करुन अखंड भारत बांधण्याचे काम केले. ...
चीनमधील यांगत्से नदीत वादळामुळे ४५८ प्रवाशांसह जहाज बुडाले असून, यात बहुतांश वयोवृद्ध लोक होते. चीनच्या हुबेई प्रांतात सोमवारी रात्री हा अपघात झाल्यानंतर ...