राज्य शासनाने शैक्षणिक विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. ...
पाकिस्तानसोबत १९६५ मध्ये झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आदींनी शहीद ...