कारगिल युद्ध सुरु झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची मदत घेतल्याचे समोर आले आहे. ...
जैन धर्मियांच्या पर्युषणाच्या काळात मीरा भाईंदरमध्ये आठ दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी घातल्यानंतर आता मुंबईतही या कालावधीत मांसविक्रीवर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ...
मुंबईत १९९३ साली झालेल्या बाँबस्फोटांचा प्रमुख सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या युएईमधील संपत्तीवर जप्तीची कारवाई करणार असल्याची माहिती युएई सरकारने भारताला दिली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टुरीस्ट मुख्यमंत्री असून त्यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळी परस्थितीला प्राधान्य देऊन विशेष अधिवेशन बोलवायला हवे होते... ...
गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेला हा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. ...