राज्य शासनाने गोंदिया तालुक्यांतर्गत येणाऱ्या रावणवाडी परिसरातील शेतकरी बांधवांच्या शेतीला सिंचनाची सोय व्हावी हा उदात्त हेतू समोर ठेवून शासनाच्या वतीने रजेगाव काटी उपसा सिंचन योजना सुरू केली. ...
मुंबईच्या विकास आराखड्यात झालेल्या चुकांनंतर महापालिकेने सुधारित विकास आराखड्याचे काम चार ते पाच टप्प्यांत हाती घेतले. मात्र त्यातही महापालिका असंख्य ...
लोकमत व बालविकास मंच पेस आयआयटी एन्ड मेडीकल यांच्या संयुक्तवतीने रविवारी (ता.१३) येथील एस.एस.गर्ल्स कॉलेजमध्ये टॅलेन्ट सर्च परीक्षा पार पडली. शेकडो विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली. ...
आदिवासी समाजातील विद्यार्थी व तरुण-तरुणीच्या क्रीडा कौशल्य विकासासाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन्याचा शासनाचा मानस असल्याचे राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सांगितले. ...
मुंबई हे अन्य शहरांच्या तुलनेत एक अविश्रांत, न थांबणारं, नेहमीच धावणारं असं शहर आहे. लोकसंख्येची घनता मुंबईत सर्वांत जास्त आहे. परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे मुंबई ...
राज्यातील २६ जिल्ह्यांमधील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच इतर ग्रामपंचायतींच्या ८८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. ...
भामरागड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतून गेल्या वर्षी ३ विद्यार्थिनी पळून जाऊन नक्षल दलममध्ये सामील झाल्या होत्या. त्यातील एक विद्यार्थिनी नक्षलवाद्यांच्या वागणुकीला ...