सध्या संसद व विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषणांची उणीव जाणवते आहे. विकासावर चर्चा होण्याऐवजी गोंधळातच वेळ वाया जात आहे. जनहिताच्या विधेयकांना चर्चेशिवाय मंजुरी देण्यात येत आहे. ...
समाजाला दिशा देण्याकरिता अॅड. बी.जी. चौधरी यांचे कार्य महत्त्वाचे ठरते. त्यांच्या उत्तुंग अशा व्यक्तिमत्त्वातून, सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन युवा पिढीने काम करावे, ...
कितीही दबाव आला आणि मृत्यू जरी समोर दिसत असला तरी अखेरपर्यंत न्यायाचीच भूमिका घेणारा खरा पत्रकार असतो. यामुळे प्रशासनासहित समाजालाही लाभ मिळतो. लोकशाहीचे ...
शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात भरघोस कामे झाली आहेत. ...