पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाला नोकऱ्यांमध्ये देण्यात येणारे शंभर टक्के आरक्षण रद्द करावे, तसेच तलाठी भरतीला स्थगिती मिळावी, या मागण्यांसाठी बिगर आदिवासी ...
नुकत्याच झालेल्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणामध्ये वसई तालुक्यावर अन्याय झाल्याचा आरोप वसई पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील यांनी केला आहे. ...